Sunday, 7 June 2015

याचा राष्ट्रासाठी काय फायदा..?


एम आय एम च्या ओवेसीने म्हणे कै. बाळासाहेबांच्या आणि गोपीनाथ रावांच्या स्मारकाला विरोध केलाय... हे म्हणजे असे झाले ज्यांची महाराष्ट्रात रहायची लायकी नाही त्यानी महाराष्ट्रीय उत्तुंग व्यक्तिमत्वावर बोलण्यासारखे झाले...
या एम आय एम वाल्याना एक प्रश्न-
या स्मारकाच्या ऐवजी मशीद राहिली असती तर विरोध करण्याची ताकद दाखवली असती का..?
की शेपुट घालुन पळाले असते..?
आणि ती आमच्या सारख्या हिंदू नागरिकांच्या करांच्या मुळे गोळा होणाऱ्या पैशातून अनुदान घेऊन हज यात्रा करणे, हे कसे काय चालते बुवा..? म्हणजे याचा राष्ट्रासाठी काय फायदा..?
सरकारी खर्चाने मारे टेर्या उडवत हज यात्रा करता, ते सरकारी अनुदान नको म्हणून मोर्चा, आंदोलने करा ना...
पुन्हा आमच्या हिंदू नागरिकांच्या करांच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून तुमचे ते  दहशतवादी कारखाने (मदरसे) आम्ही पोसतो, ते बंद करण्यासाठी वट वट  करा की...
आम्ही कै. बाळासाहेबांचे स्मारक बांधु नाहीतर गोपीनाथ रावांचे बांधु, तुम्हाला काय करायचे त्याचे..?
त्या तिकडे हैदराबादेत निजामाच्या वंशजांचे जे काही थडगे असतील आणि इथेही महाराष्ट्रात मोगलांची जी काही थडगी असतील ती उखडून फेकून टाकण्याची गरज आहे, त्यासाठी प्रयत्न करावे खुशाल एम आय एम वाल्यांनी... आणि ती जागा सरकार जमा करावी म्हणजे त्याचा लोककल्याणासाठी उपयोग करता येईल...

कै. गोपीनाथजी मुंडे आणि कै. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने हॉस्पिटल सुरु करायला हवे... आणि त्या शेजारीच स्मारक उभारायला हवे, ज्यातून भावी पिढीला देशप्रेमाची आणि जनसेवेची प्रेरणा मिळेल... कारण स्मारकांची जशी दुरवस्था होते तशी हॉस्पिटलची होत नाही... आणि हॉस्पिटलमुळे जनता जनार्दनाची सेवा होईल, जनतेच्या मना मनातही स्मारक उभे राहील... आणि ते दगडी स्मारकापेक्षा नक्कीच सुंदर असेल...