Wednesday, 2 March 2016

विचारधन या पुस्तकातील "छत्रपति संभाजी महाराज" यांच्या आक्षेपहार्य मजकुराबद्दलचा .......

 श्री गोळवलकर गुरूजी (आरएसएस द्वितीय सरसंघचालक )यांच्या विचारधन या पुस्तकातील "छत्रपति संभाजी महाराज" यांच्या आक्षेपहार्य मजकुराबद्दलचा .......
त्याबद्दल "सत्य तथ्य आणि मिथ्य" ........
कालवपरवा गुरुजींच्या विचारधन या पुस्तकातील काही (मुद्दाम निवडक) पानांचे फ़ोटो सोशल मीडिया वर प्रासारित करुण संघ किती शिवशंभु द्रोही आहे असा दाखवन्याचा प्रयत्न केला गेला..निव्वळ भावनिक विषयाला हात घालून मराठा ब्राम्हण वाद आणखीन किती चिघळता येईल याची पुरेपूर काळजी या मंडळी नि घेतली .....
त्यात ते आरएसएस चे हिंदुत्वादी आणि जातीने ब्राह्मण मग काय
पुरोगामी.....
ब्रिग्रेडी........
इतिहासाची माहिती नसनारे आणि माहिती करुण घ्यावी अस सुधा न वाटनारे लगेच हातधुवून मागे लागले....!!
काय करणार काही लोकांचा तो आवडीचा आणि पोटतिड़किचा धंदा आहे ...
असो ....
आता त्यातील पड़ताळा पाहू..
प्रथम पुस्तकचि पहिली आवृति आली ती 13 ऑगस्ट 1971 साली
प्रकाशक :- हरी ना. दात्ये .
309 शनिवार पेठ ,पुणे
©मराठी संस्करण ,हिंदुस्थान साहित्य ...
प्रथम आवृत्ति :- 13 ऑगस्ट 1971
मुद्रक :- वि ग माटे
विश्वकर्मा मुद्रणालय (प्रा) लि.
405 नारायण पेठ ,पुणे..
आता श्री . गोळवलकर गुरूजी यांचा जन्म (19 फेब्रुवारी 1906 ) आणि मृत्यु ( 16 मे 1970)
( तत्पूर्वी 3 वर्षापासून कर्करोगाने ते त्रस्त होते )
आता त्यांच्या स्वतंत्र्याच्या , सामाजीक कार्याचा आणि देव देश धर्म यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास कदाचित दिवस मोजता येणार नाहीत...
मूळ मुद्दा कड़े वळु
( छत्रपति संभाजी महाराजांवर प्रथम बखर लिहिली ती " मल्हार रामाराव चिटनिस या बखर काराने ( शंभु राजांच्या मृत्युच्य तब्बल 122 वर्षाणि )
महाराजांच्या बदनामिचि सुरुवात यानेच केलि ...
( हां मल्हार राव बाळाजी आवजी यांचा पनतू होता , हे बाळाजी आवजी याना आणि आणखी तिघाना संभाजी महाराजांनी स्वराज्याशि गद्दारी केलि म्हणून हातीच्या पायाखाली दिल होता त्याचा इतिहास सर्वश्रुत आहे )
1960 पर्यंत हीच साधन उपलब्ध होती महाराजांच व्यक्तिमत्व वाचायसाठी ...
श्री. गोळवलकर गुरूजी यांनी विचारधन मधील लिखाण 1949 च्या दरम्यान एक व्यक्तिमत्व आणि चारित्र या वरुण संभाजी महाराजांवर लिखाण केल ( एक पत्रक काढल होत तत्कालीन वर्तमान पत्रात ) विचारधन च्या लेखकाने नंतर ते पत्रक जस च्या तस शहानिशा करता विचारधन या पुस्तकात वापरला ...
( 1960 पर्यंत महाराजांचा खरा इतिहास माहीत नव्हता , तत्कालीन साधन जी होती त्याचा अभ्यास करुण त्यांनी गोलवलकर गुरूजीनि लिखाण केल , मान्य आहे चूक झाली असेल पण गुन्हा नाही आणि शिवशंभु द्रोह नाही )
महाराजांचा खरा इतिहास शोधून काढला तो इतिहासाचार्य श्री. वा . सी . बेंद्रे यानी....
शंभुराजे चा खरा इतिहास
शोधन्याच काम त्यानंतर
""""वा सी बेंद्रे(ब्राह्मण)"""""
यांनी केले
"""1918 ते 1958""""
अस 40 वर्ष त्यांनी
देशात परदेशात विविध साधनाचा, मोडीदस्तऐवज,
पत्रव्यवहार अभ्यासुन त्यांनी
1960 च्या सुमारास पहिल खरा इतिहास आणि शंभुचरित्र समोर आणल.
शंभुराजेची खरी समाथी वढु बुद्रुक येथील ती ही यांनीच शोधून काढली..
आणि
1933 साला पर्यन्त इब्राहिमखान याचा फ़ोटो हा
छत्रपती शिवराय
यांचा आहे अस समजून लोक पूजत होते .
पण
""""वा सी बेंद्रे (ब्राह्मण)""""
यांनी प्रथम छत्रपती शिवरायांचा फ़ोटो ही शोधला आणि प्रसारित ही केला बर का ..?
पुढे याच
"""वा सी बेंद्रे(ब्राह्मण)"""च्या
शंभुचरित्रा वरुण.
इथे ओशाळला मृत्यु
रायगड़ला जेव्हा जाग येते
ही नाटके...
प्रा.कानेटकर (ब्राह्मण)
यांची नाटके रंगमनचावर आली आणि शंभुराजे च खर रूप समाजासमोर आल.
त्यानंतर.....!!!
श्री शिवाजी सावंत यांची
""""""""छावा""""""""
ही कादंबरी आली.
त्यानंतर
डॉ कमला गोखले(ब्राह्मण)
यांनी .........
""""""शिवपुत्र संभाजी"""""
हा ग्रन्थ आला आणि त्यांनी
वा सी बेंद्रे च्या शंभुचरित्राचा अभ्यास करुण पीएचडी ही केलि.....
यावरून अस समजते की
गोवळेकर गुरूजी नी
"""मल्हार रामराव चिटनीस"""
च्या बखरीवरुण लिखाण केले आहे.......
तेच साधन त्यांना त्यावेळी उपलब्ध झाले म्हणून ही चूक झाली आहे....
जात बघुन लिहलेला इतिहास समोर आणु नका.
सत्यता पडताळा
महाभागानो त्यांनी जे लिहल त्याची जाहिरात
पुरोगामी नो.....
ब्रिग्रेडी नो.......
तुम्ही करता म्हणजे तुम्ही त्या
"""मल्हार रामराव चिटनीस"""
च्या वंशातील आहात .
असच तुम्ही जेम्स लेनच इंग्लिश मधील लिखाण मराठीत घरोघरी पोहचवल....!!!
जरा लाज वाटू दया
तरुण शिवशंभु भक्तांची
दिशाभूल करू नका.
शिवभक्तानो नेहमी तुम्ही सत्य असत्य काय हे नेहमी जाणून घेवून पोस्ट पुढे पाठवत जावा
ही नम्र विनंती..
आर्ध्या हाळकुंडाने पिवळ होयची सवय लागलेले ( बी ग्रेडि) आणि फटिक ढोंगी शिवप्रेमी ब्राम्हण द्वेषी राजकारण करुण भावनिक मुद्दुयला हात घालून हिंदुत्वाला अडचणीत आनायचा प्रयत्न तर चुकून करु नका ...
उगाच जातीचा आधार घेऊन देव देश धर्म आणि महापुरुषांशि विद्रोह करु नका ....
निव्वळ विरोधाला विरोध म्हणून आपली वांगी भाजु नका ....
सत्य जानून घ्यायची तळमळ ठेवा .. आणि सत्य आहे ते मान्य करा ....
पूर्वग्रह दूषित असलेल्याणी तर उगाच बैल गेला आणि झोपि केला अस करुण
याला आपला डोक्याचा बाजार करु नका ....
बहुत काय बोलने , आपण सुज्ञ आहात् ....
शेवटी काय बूड़ते हे जन ना देखवि डोळा मन कळवळा हिंदू जनासी .....
शब्दलेखन ::----
©महेश(विकी) राऊत.
श्री.आनंदराव जाधव.

No comments:

Post a Comment