१)ब्राह्मणांनी इतिहास plan करून रामदास
आणि कोंडदेव या ब्राह्मणांना घुसडले.....त्यांनी खोटा इतिहास लिहिला.....मानुया मग जे ब्राह्मण
इतके हीन कृत्य करू शकतात त्याच
ब्राह्मणांनी लिहिलेल्या शिवचरित्रावर तुमचा विश्वास
कसा????छत्रपती शिवाजी नावाचे थोर
राजे महाराष्ट्रात झाले हा इतिहास ब्राह्मणांनीच
लिहिला....कारण तेंवा खेडेकर गायकवाड तर नवतेच आणि त्यांचे
पूर्वज ब्राह्मणांच्या अन्यायाखाली दबून गेले
होते....मग हा पण इतिहास खोटा मानायचा का????
२)तुम्ही जी मराठी भाषा (प्राकृत
भाषा)
मानता ती मराठी भाषा सुद्धासंस्कृत
या ब्राह्मणांच्या भाषेपासून तयार झाली आहे....हे
तुम्हाला कसे काय चालते???
३)तुम्ही मुसलमानांना ब्राह्मणांपेक्षा चांगले
म्हणता....ते तुमचे मूलनिवासी बंधूआहेत असे
म्हणता मग किती मुस्लिमांनी शिवधर्म
स्वीकारला?????
४)तुम्हाला दासबोध या ग्रंथात अध्यात्माचा प्रसार केला म्हणून
तो ग्रंथ जाळायचा आहे मग संतश्रेष्ठ
तुकारामांनी त्यांच्या अभंगात
भौतीक्वादाचा पुरस्कार केला आहे का??
५)अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता त्याने
राजांवर हल्ला केला व राजांनी त्याला मारले म्हणून
आखी ब्राह्मण जात दोषी मग याच
न्यायाने अफजल खानच्या सैन्यात असलेल्या ८०%
मराठा सैन्याबद्दलकाय??
६)रामदास हे फितूर होते ते आदिल्शाहाचे हेर होते कारण ते
जावळी या मोरे यांच्या प्रांतात राहायचे.......फितूर,हेर
हे स्वतःच्या भागात राहत असतात का? हा साधा नियम तुम्हाला कळत
नाही का????
७)रामदास स्वामी हेर असते तर
त्यांना राजांनी सज्जन गडावर वास्तव्य कसे काय
करू दिले असते???का राजांना ते हेर होते हे कळलेच
नाही????
८)बाजीराव
हा धनाजी आणि बाळाजी भटाच्या बायकोचा मुलगा असा इतिहास
मा मो देशमुख सांगतात......यात नेमकी कोणाचे
अवमूल्यन होत आहे?????आपल्या कारकुनाच्या बायकोबरोबर संग
करणारे धनाजी असा इतिहास लिहून
तुम्ही त्यांचेच अवमूल्यन करत आहात.......
९)तुकाराम स्वामींना ब्राह्मणांनी मारले
मग हे १० कोसावर राहणाऱ्या शिवाजी महाराजांना कसे
कळले नाही?????
१०)आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम
घ्यावा हा अभंग त्यांनी आधीच
कसा काय लिहून ठेवला......त्यांना स्वप्न पडले होते का????
कि आता आपला खून होणार आहे.....
.
११)सावरकर
यांनी माफीनामा लिहिलाम्हणून ते
देशद्रोही.....मग असे हजार
माफीनामे लिहिणारे गांधी नेहरू
देशप्रेमी कसे काय???१९४२
साली आम्ही ब्रिटिशाना पाठींबा देऊ
असे लिहून दिल्यामुळेच सर्व पुढारी सुटले
त्याबद्दल काय????
१२)बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात सावरकरांच्या धाकट्या बंधूनी मदत केली आहे....हे
तुम्हाला मान्य आहे का?
१३)शिवधर्मात पत्रिका बघून मुहूर्तावर लग्न लावले जाते का????
१४)शिवाजी महाराज हे
कुणबी मराठा होते त्यामुळे त्यांना ९६
कुली मराठ्यांचा विरोध
होता.....त्या वेळी निराजी पंतानी शिवाजी महाराज
क्षत्रिय होते हे सिद्ध केले......मग
शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विरोध
केला असे म्हणता येईल का?
१५)सध्या किती लोक
शिवधर्मी आहेत???जे २
कोटी शिवधर्मी होणार होते त्यांचे काय
झाले?
१६)ब्राह्मण हे युरेनेशिअन आहेत ते उपरे आहेत.....मग
सावरकरांनी ने मजसी ने.....
हि कविता काय उत्तर ध्रुवावरच्या बर्फाळ डोंगरांना उद्देशून
लिहिली होती का?????
१७)आंबेडकर यांच्या मते आर्य हे भारतीयाच
आहेत........मग तुम्ही त्यांचे ऐकणार
का खेडेकरचे???
१८) ब्राह्मण मागासलेले असतात...त्यांचे विचार पुढारलेले
नसतात.......मग सावरकर, जयप्रकाश नारायण, नाना गोरे, एस एम
जोशी, आगरकर,पु.ल देशपांडे यांच्या लिखाणाबद्दल
काय?????किंवा हल्लीचे अनिस चे दाभोळकर,अच्युत
गोडबोले, नारळीकर हे काय मागासलेले विचार मांडतात
का?
१९)चार्वाक हे सुधा ऋषी होते म्हणजेच ब्राह्मण
होते....मग तुम्हाला त्यांचे विचार कसे चालतात???
२०)पेशव्यांनी शिवाजी महाराजांचे राज्य
बुडवले असा तुमचा आरोप आहे.........मग पेशवे राज्य बुडवत
असताना छत्रपतींचे वंशज डोळ्यावर
पट्टी लाऊन बसले होते का????
त्यांनी पेशव्यांना पदच्युत का केले
नाही?????
२१)तुकारामांच्या ज्ञानियांचा राजा....या ज्ञानेश्वरांवरच्या अभंगाबद्दल काय???
२२)संभाजी राजाना मनुस्मृतीप्रमाने
ब्राह्मणांनी मारले.....कारण ते संस्कृत
शिकले......पण त्यांना संस्कृत शिकवणारे व त्यांच्याबरोबर तेवढेच
हाल हाल होऊन मारणारे कवी कलश हे ब्राह्मणच
होते आता कवी कलशांची जात
बदलायची का????
२३)कोकाटे
सावरकरांना त्यांनी बोटीच्या port hole
मधून उडी मारली म्हणून
संडासवीर म्हणतात......पण कोकाटे साहेब
उडी कशातून मारली या पेक्षा कुठे
मारली हे महत्वाचे
असते.........तुम्ही मारून
दाखवता का आम्हाला मोर्सेलीस च्या खार्या पाण्यात
उडी????
बिनडोक ब्रिगेडि
No comments:
Post a Comment