Monday, 7 March 2016

हिंदु धर्मावरील पुरोगामी संकट

मित्रांनो हिंदु धर्मावरील पुरोगामी संकट दुर करण्यासाठी हा मेसेज सर्वत्र शेअर करा ...🙏
आजकाल हिंदु धर्मात फुट पाडण्या साठी खुप पाउल उचलली गेली आहेत..
आणी परदेशातुन आर्थीक मदत घेणारया खुप संघटणा अस्तित्वात
आल्या आहेत..
त्यांचे कार्य आहे हिंदु समाजात ब्राम्हणद्वेष वाढवुन नास्तिक वाद पसरवणे व हिंदु धर्मीयांचा देवावरील विश्वास उडवुन त्याना धर्मांतरीत करणे......
यांना माहीत आहे ब्राह्मण संपला म्हणजे हिंन्दु संपवायला वेळ नाही लागणार..ब्राह्मण आणी कर्म कांड संपवायचा हे यांचे ध्येय आहे.
आधुनिक पुरोगामी लोकांपासून सावधान !!!!!!!हिंदुत्ववादी मित्रांनेा ,
इंटरनेटवरती आपल्याला अनेक लोक भेटतील जे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात. आपण अंधश्रद्धा , वाईट चालीरीती यास विरोध करतो असेही सांगतील. तर तसे खरे आहे काय ? तर तसे बिलकुल नाही. स्वतःला पुरोगामी म्हणणारी हि मंडळी खरेतर नास्तिक व हिंदुद्रोही असतात. ज्यांना देवाचे अस्तित्व मान्य नाही त्यांच्यासाठी सर्व श्रद्धा अंधश्रद्धाच आहेत , सर्व चालीरीती वाईटच आहेत. ह्यांना सगळीकडे "बामणी कावा " दिसतो
.
उदाहरणार्थ एका तथाकथित पुरोगामी माणसाने मला सांगितले "मंदिरात देव नाही, तर बामणाचे पोट असते ". आता ह्या लोकांना मंदिरातील ब्राह्मण पुजारी दिसतो पण मंदिराबाहेरील फुले विकणारा माळी , नारळ विकणारा वाणी , देवपुजा साहित्य विकणारा कासार ,पेढे विकणारा गवळी , तर काही ठिकाणी धार्मिक पुस्तके विकणारा ब्राह्मणेतर माणूस का दिसत नाही ? बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्ह्णुन गुरव या इतर मागासवर्ग (OBC)या प्रवर्गात मोडणारया पुजारी यांची नेमणुक केलेली असते.तुळजापुर येथील भवानी देवीचे पुजारी हे वंशपरंपरागत मराठा समाजाचे आहेत.बिरोबा देवाचे पुजारी धनगर समाजाचे आहेत.मरीमाता देवीचे पुजारी मातंग समाजाचे असतात.खडोबाचे गोंधळी हे गोंधळी समाजाचे असतात.नवनाथांचे पुजारी गोसावी समाजाचे असतात.म्हणजे हिंदु धर्मात सर्व जातींचे लोक विविध देवतांचे पुजारी म्हणुन ह्जारो वर्षांपासुन आनंदाने कर्तव्य बजावत आहे.मग मंदिरांवरती ब्राह्मण तसेच ब्राम्हणेतर जाती या सर्वांचेच पोट अवलंबून नाही का ? मग देवामुळे फक्त ब्राम्हणांचे पोट भरते हा खोटा प्रचार कशासाठी करताय ? यांना ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद लाऊन हिंदू धर्मात फुट पाडायची आहे. धर्म सुधारणा करायची नसून धर्म बुडवायचा आहे.
हे लोक म्हणतात कि सर्व ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेले आहेत. परंतु श्रीमत रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी हे पूर्वी "वाल्या कोळया " म्हणजे ब्राह्मनेतरच होते. श्रीमत रामायणामध्ये श्रीरामचंद्र ह्या क्षत्रियाने रावण ह्या ब्राह्मणाचा वध केला. जर लेखक अप्रामाणिक ब्राह्मण असता तर त्याने "एका क्षत्रियाने ब्राह्मणाचा वध केला" हे चित्र दाखविले असते का ? महर्षी व्यासही पराशर मुनी व सत्यवती या कोळीणीचे पुत्र होते. म्हणजे तेही ब्राह्मणेतरच! त्यांना अठरा पुराणे तसेच महाभारताचे लेखक मानले जाते. अशावरून रामायण, महाभारत, अठरा पुराणे या ग्रंथाचे लेखक ब्राह्मणेतर आहेत. ब्राह्मण समाजाने तर या सर्व ग्रंथांचे जतन केले आहे.
खरे धर्मसुधारक तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम , संत नामदेव , संत गोरा कुंभार , संत रोहिदास, समर्थ रामदास , संत चोखामेळा , संत नरहरी सोनार , संत एकनाथ इ. संत मंडळी होती . त्यांनी खरी भक्ती शिकवून लोकांचे प्रबोधन केले .लोकाना भक्तीमार्ग शिकविला.त्यांना देवावर विश्वास होता म्हणून धर्म सुधारणा घडून आली.
आजकाल पुरोगामी या शब्दाचा हिंदुद्वेष करुन दुसरया धर्माच्या दाढ्या कुरवाळणे असा वास्तविक अर्थ रुढ झालाय .
हे लोक सांगतात ब्राह्मण लोक स्रीयांवर अत्याचार करतात..
आज मला सांगा ब्राह्मण मुलींईतके स्वातंत्र्य कोणाला आहे....अजुन ब्राह्मण स्रीला कधी कायम ङोक्यावर पदर घेतलेली बघीतलिये का...
य़ांच्या कडे कोणी पाहुणे आलेत तरी स्रीयांना हॉल मध्ये येण्यास परवानगी नसते..
सर्वात कमी पोलीस कंप्लेंट असतिल तर ब्राह्मण पति पत्नींच्या...नाहीतर इतर जातीतील स्त्रीमुक्तीवाल्या बायका खोट्या तक्रारी देउन नवरा ,दीर ,सासु,सासरा ,ननंद यांची अक्षरश पोलिस स्टेशनला धिंड काढतायत आजकाल...हा खोटारडेपणा इतका वाढलाय की अखेर सुप्रिम कोर्टाला खात्री केल्याशिवाय नातेवाइकांवर गुनहे दाखल करु नका असा पोलिसाना आदेश द्यावा लागला.
आजकालचे ब्राह्मण हे कोणाच्या न घेण्यात न देण्यात...
कोणत्याही प्रकारची सवलत, आरक्षण नसतांना खुप सारे ब्राह्मण गरीबीच्या परीस्थीतित आपले दीवस काढताय...
जर गुणवत्ता असुनही ही कुठे नोकरीला लागु शकत नाही तर कर्मकांड हाच पर्याय..तोही हिंन्दु धर्म वाढी साठी महत्वचाच..
मृत्यु , जन्म, लग्न ब्राह्मणा शिवाय विचार करुन बघा?...
कोणाची शांती करुन कोणाला आशेचा कीरण द्वीगुणीत होत असेल तर..?
ब्राह्मणांना त्रास देवुन फक्त हिंन्दु धर्म संपेल दुसर काहीही होणार नाही..आणी य़ांना माहीत आहे की सर्वात सोपे टार्गेट ब्राह्मणच आहेत...3% समाज ...
म्हणुन ईतर 50% समाजाला यांच्या विरुध्द भडकवायच आणी आपले काम सोपे करायचे..कारण 3% समाजाचा वोट बॅंकेवर पण फारसा फरक पडत नाही...
हिंन्दु समाजाचा क्षात्रवृत्तीने आधारस्तंभ असणारयस मराठा जातीला ब्राम्हणांविरुध्द भडकविण्याचे कारस्थान चालु आहे.ब्राम्हण संपविले व मराठा हिंदुधर्म विरोधी बनविले की इतर जाती सहज इतर धर्माच्या दावणीला बांधायचे षडयंत्र चालु आहे.
त्यासाठी सर्वांचेच दैवत असणारया शिवरायांचे नाव घेवुन हे लोक धुर्तपणे भावनिक खेळ खेळत आहेत.......
ब्राह्मणां विषयी अगदी कोणीही सहज वाइट बोलुन जाते ही फँशनच झाली आहे..कारण ब्राम्हणाना जातीवरुन शिविगाळ केली तरी ॲट्रासिटि कायदा लागत नाही.पण काही विशिष्ट जातींबद्दल त्यांच्या जातीचे साधे नाव घेतले तरी खबरदार ! तुम्हाला तुरुंगात बसावे लागेल !!यालाच म्हणतात पुरोगामी देशातील कायद्यापुढील समानता !!!
अशा प्रकारे हिंदु धर्म तोडायला निघालेले पुरोगामी लोक दुसरयांच्य मनात हीरो बनु पाहत आहेत...
कृपया विचार करा...
नंतर वेळ निघुन गेलेली असेल...
नाहीतर जन्म झाल्यावर कुंडलि काढायला कोणी नसेन....
लग्न कबूल है कबूल है म्हणुनच काझीकडुन लावावी लागेल..मंगलअष्टकांचा तो पवित्र ध्वनि ऐकु सुध्दा येणार नाही...
घरातले कोणी मेल्यावर अग्नी पंचतत्वात नाही तर ..
फादर ला बोलवुन किंवा मौलानाला बोलवुन मातीत दफन करावा लागेल....
हिंदुनो विचार करा व तथाकथित आधुनिक पुरोगामी संघटनां पासून सावधान रहा .......!!!!!!!!!"
ह.भ.प. व्यंकटेश महाराज सोनवणे
संगमनेरकर 📞 9922747144

3 comments:

  1. आजकल ह्या वर काही commentscommen


    आज काल ह्या वर काही कॉमेंट्स दिसत का नाही. ब्लॉग बंद केलाय का?

    Aaj

    ReplyDelete
  2. जो पर्यंत बिग्गेरडी संपत नाही तो पर्यंत काम चालू ठेवणार म्या

    ReplyDelete